Browsing: कृषीमय भारत

नागपूर : अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेला आणि गेल्या दोन वर्षांपासून बोनसच्या प्रतीक्षेत असलेल्या धान उत्पादकांना प्रतिहेक्टरी १५ हजार रुपये बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी…

मुंबई : पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याला सलग 12 तास थ्री फेज वीज पुरवठा करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. या संदर्भात…

नागपूर  :  जून ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे जमिनीचे व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे अशा 1 लाख 97 हजार 273 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात…

नवी दिल्ली : केंद्र सरकारने येत्या रबी पिकांचे किमान हमी भाव म्हणजे एमएसपी जाहीर केले आहेत. गव्हाची एमएसपी 2 हजार 15 रुपयांवरुन 2 हजार 125 क्विंटल…

अमरावती : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार सध्या अमरावती जिल्ह्यात मेळघाटच्या दौऱ्यावर आहेत. ‘एक दिवस शेतकऱ्यांसोबत’ हा त्यांचा उपक्रम सुरू आहे. मेळघाटात सत्तार एका शेतकऱ्याच्या घरी मुक्कामी…

मुंबई : पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला जगाच्या बाजारपेठेत चांगलीच मागणी राहणार आहे. अमेरिकेत दुष्काळाचा कापूस पिकाला फटका बसला आहे. भारतातही उद्दिष्टापेक्षा कमी कापूस लागवड…

गडचिरोली : मेडीगट्टा धरणामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात झालेल्या या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याकडे मागितली आहे. मेडीगट्टामुळे…

भंडारा : धान खरेदी घोटाळ्यानंतर आता भंडारा जिल्ह्यातील खरेदी प्रक्रियेचे पूर्णत: चित्रीकरण करण्याचा निर्णय पणन महासंघाने घेतला आहे. याबाबत पणन महासंघाच्या सरव्यवस्थापकानेच तसे आदेश दिले आहेत.…

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी व त्यांना बळ देण्यासाठी सरकार ‘एक दिवस शेतकऱ्यांसोबत’ हा उपक्रम राबविणार आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागात कृषिमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री गिरीश…